ShareChat
click to see wallet page
search
#⚕️आरोग्य #😊Feeling happy #💪GYM/योगा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स
⚕️आरोग्य - शरीराला पोषक आहार मिळाला की शरीर तृप्त होत असते त्या प्रमाणे मनाला आराम मिळाला की मनशांती होत असते वारंवार विचार करूनही मनाला थकवा येत असतो परिणामी डोकेदुखी, मायग्रेन चा त्रास जास्त विचार केल्याने मेंदूला होत असतो अती विचार केल्याने मेंदूही थकत असतो व त्यामुळे मेंदूही डोकेदुखी व मायग्रेन चा त्रास झाल्याने विचारांचा आराम स्वतःलाच मागत असतो माणसाने कितीही विचार केल्याने त्याने केलेल्या विचारा प्रमाणे नेहमीच घडत नसते परंतु तरीही अती विचार करण्याची सवय अंग वळणी पडत असते मानसिक त्रासाचे शारीरिक त्रासात रूपांतर होते आणि अशा माणसांचे जगणे यामधून मुश्किल होते त्यामुळे जास्त विचार करून मेंदूला कधीच त्रास द्यायचा नसतो जी पण परिस्थिती माझ्यावर येईल तिला मी हसतखेळत सामोरे जाईल एवढाच विचार करून मनात ठेवायचा असतो त्यामुळे ज्या प्रकारे जेवण करून शरीराला मिळवून देत असता त्या प्रकारे मेडीटेशन करून जशी ताकत मनाला आणि मेंदूलाही ताकत आणि आराम द्यायचा असतो जे पण माझ्या बरोबर जीवनात घडेल त्या सर्व गोष्टींसाठी मी समर्थ आहे एवढाच आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करून ठेवायचा असतो. विचारधारा :- २०३२ श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. शरीराला पोषक आहार मिळाला की शरीर तृप्त होत असते त्या प्रमाणे मनाला आराम मिळाला की मनशांती होत असते वारंवार विचार करूनही मनाला थकवा येत असतो परिणामी डोकेदुखी, मायग्रेन चा त्रास जास्त विचार केल्याने मेंदूला होत असतो अती विचार केल्याने मेंदूही थकत असतो व त्यामुळे मेंदूही डोकेदुखी व मायग्रेन चा त्रास झाल्याने विचारांचा आराम स्वतःलाच मागत असतो माणसाने कितीही विचार केल्याने त्याने केलेल्या विचारा प्रमाणे नेहमीच घडत नसते परंतु तरीही अती विचार करण्याची सवय अंग वळणी पडत असते मानसिक त्रासाचे शारीरिक त्रासात रूपांतर होते आणि अशा माणसांचे जगणे यामधून मुश्किल होते त्यामुळे जास्त विचार करून मेंदूला कधीच त्रास द्यायचा नसतो जी पण परिस्थिती माझ्यावर येईल तिला मी हसतखेळत सामोरे जाईल एवढाच विचार करून मनात ठेवायचा असतो त्यामुळे ज्या प्रकारे जेवण करून शरीराला मिळवून देत असता त्या प्रकारे मेडीटेशन करून जशी ताकत मनाला आणि मेंदूलाही ताकत आणि आराम द्यायचा असतो जे पण माझ्या बरोबर जीवनात घडेल त्या सर्व गोष्टींसाठी मी समर्थ आहे एवढाच आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करून ठेवायचा असतो. विचारधारा :- २०३२ श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat