ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - धुरंधरचा Hangover इंग्रजी भाषेतील Hangover हा जो शब्दू आहे त्याचा मराठी मध्ये अर्थ होतो अती मद्यपानाचा परिणाम म्हणून जाणवणारी मानसिक अस्वस्थता. पण मागच्या तीन महिन्यात दोन वेळा व्यक्तिशः मी असा Hangover अनुभवला तो धुरंधर भाग १ आणि धुरंधर भाग २ या चित्रपटाचा मह्चाूनोटातून परिणाम जन्माला आलेला भारताच्याच पाकिस्तान हा देश त्याच्या जन्मापासूनच भारताचा शत्रू देश आहे आणि त्याने मागच्या ७९ वैर्षात अनेकवेळा भारतावर लादलेली आहेत आणि 395395 ಶ೯ त्याच बरोबर सातत्याने आतंकवादी करून हा देश अस्थिर करण्याचे कृत्ये प्रयत्न केलेले आहेत. पण २०१४ साला पर्यंत या देशातील तथाकथित शांतता वादी बूद्धिजीवी व्यक्तींनी त्याने आपले কিনীমী केलेले असले आणि निरसरानवे कितीही অব্নীব যা सांडलेले असले तरी आपण मात्र त्याच्या बरोबर शांततापूर्ण संब्ंध् राख्ण्याच्या भूमिकेचेच समर्थेन केलेले आहे. पण २०१४ मध्ये देशात झालेल्या सत्तां : तरा नंतर भारताने आपल्या भूमिकेत बदल केलेला आहे आणि पार्किस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला सुरू . वात केलेली आहे. ऑणि भारताच्याँ या नवीन भूमिकेचे अत्यंत वास्तववादी पद्धतीने चित्रण करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथा, पटकथा, अभिनय संगीत , छायाचित्रण संवाद आणि सगळ्यात मृहत्वाचे म्हणजे दिग्दर्शन अशा सर्वच बाजू इतक्या श्रेष्ठ आणि वास्तववादी आहेत की त्याचा झालेला परिणाम म्हणजेच मनावर Hangover चित्रपट बघून अनेक तास उलटून गेले तरी उतरत नाही. धुरंधरचा Hangover इंग्रजी भाषेतील Hangover हा जो शब्दू आहे त्याचा मराठी मध्ये अर्थ होतो अती मद्यपानाचा परिणाम म्हणून जाणवणारी मानसिक अस्वस्थता. पण मागच्या तीन महिन्यात दोन वेळा व्यक्तिशः मी असा Hangover अनुभवला तो धुरंधर भाग १ आणि धुरंधर भाग २ या चित्रपटाचा मह्चाूनोटातून परिणाम जन्माला आलेला भारताच्याच पाकिस्तान हा देश त्याच्या जन्मापासूनच भारताचा शत्रू देश आहे आणि त्याने मागच्या ७९ वैर्षात अनेकवेळा भारतावर लादलेली आहेत आणि 395395 ಶ೯ त्याच बरोबर सातत्याने आतंकवादी करून हा देश अस्थिर करण्याचे कृत्ये प्रयत्न केलेले आहेत. पण २०१४ साला पर्यंत या देशातील तथाकथित शांतता वादी बूद्धिजीवी व्यक्तींनी त्याने आपले কিনীমী केलेले असले आणि निरसरानवे कितीही অব্নীব যা सांडलेले असले तरी आपण मात्र त्याच्या बरोबर शांततापूर्ण संब्ंध् राख्ण्याच्या भूमिकेचेच समर्थेन केलेले आहे. पण २०१४ मध्ये देशात झालेल्या सत्तां : तरा नंतर भारताने आपल्या भूमिकेत बदल केलेला आहे आणि पार्किस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला सुरू . वात केलेली आहे. ऑणि भारताच्याँ या नवीन भूमिकेचे अत्यंत वास्तववादी पद्धतीने चित्रण करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथा, पटकथा, अभिनय संगीत , छायाचित्रण संवाद आणि सगळ्यात मृहत्वाचे म्हणजे दिग्दर्शन अशा सर्वच बाजू इतक्या श्रेष्ठ आणि वास्तववादी आहेत की त्याचा झालेला परिणाम म्हणजेच मनावर Hangover चित्रपट बघून अनेक तास उलटून गेले तरी उतरत नाही. - ShareChat