ShareChat
click to see wallet page
search
#आयुष्यावर बोलु काही
आयुष्यावर बोलु काही - स्वतःला काय हवंय ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते.. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची... परीक्षा स्वभावातल्या धीराची... आणि खऱ्या नात्यांची... चंचलता म्हणजे एक धु्रकट दुःख... जे हवंय ते नाही मिळालं कि दुःख होतंच... दुःख होतंय पण नक्की 'काय' नाही मिळालंय म्हणून हे माहित नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. दुखणं माहित असेल तर औषध शोधता येतं... कारण जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना 'आपल्या पायाला तळ लागत नाहीये' हि त्याची खंत असते आणि 'पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार' हि त्याची व्यथा असते.. दोन्हीकडे कोंडीच. खरंतर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो... पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहित नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं ತ'ui . दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं... स्वतःला काय हवंय ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते.. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची... परीक्षा स्वभावातल्या धीराची... आणि खऱ्या नात्यांची... चंचलता म्हणजे एक धु्रकट दुःख... जे हवंय ते नाही मिळालं कि दुःख होतंच... दुःख होतंय पण नक्की 'काय' नाही मिळालंय म्हणून हे माहित नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. दुखणं माहित असेल तर औषध शोधता येतं... कारण जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना 'आपल्या पायाला तळ लागत नाहीये' हि त्याची खंत असते आणि 'पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार' हि त्याची व्यथा असते.. दोन्हीकडे कोंडीच. खरंतर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो... पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहित नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं ತ'ui . दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं... - ShareChat