ShareChat
click to see wallet page
search
#ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय - जय बाळूमामा मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. तसे नाही आहे, परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक संकलन आनंद पाटील ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ' मंत्र कवच' म्हणतात. मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्या कडून चांगले तरंग मिळत असतात. कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते. असे का होते माहिती आहे का? व्यक्तीच्या भोवतालचे नाकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात. मंत्र या अनाकर्षक तरंगाना जास्त सकारात्मक, आकर्षक बनवतातः हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे॰ जय बाळूमामा मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. तसे नाही आहे, परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक संकलन आनंद पाटील ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ' मंत्र कवच' म्हणतात. मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्या कडून चांगले तरंग मिळत असतात. कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते. असे का होते माहिती आहे का? व्यक्तीच्या भोवतालचे नाकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात. मंत्र या अनाकर्षक तरंगाना जास्त सकारात्मक, आकर्षक बनवतातः हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे॰ - ShareChat