#💔कार विहिरीत कोसळली, 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात घडलेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाने विहीर बुजवण्याचे काम सुरू केले आहे. चारचाकी गाडी विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते घटनेनंतरपासून फरार असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने विहीर बुजवण्याची मागणी होत होती, त्यानुसार आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या . #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲
1338 shares

More like this