ShareChat
click to see wallet page
search
#भरत जैयसीगपुरे आर्वी
भरत जैयसीगपुरे आर्वी - मृत्यू हा जीवनाचा अटळ सत्य आहे॰ तो कोणालाही टाळता येत नाही. आपण आयुष्यभर मेहनतीने कमावलेली संपत्ती , माननसन्मान, पद काहीच आपल्या सोबत जात नाही. पण आपली चांगली कर्मे, प्रामाणिकपणा , माणुसकी आणि इतरांसाठी केलेली सेवा कायम स्मरणात राहते. म्हणून भीती न बाळगता धैर्याने , स्वाभिमानाने आणि ईमानदारीने जीवन जगावे. गरजूंना मदत करावी , अन्यायाविरुद्ध उभे राहावे, समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करावे. आपल्यामुळे कुणाच्या आयुष्यात प्रकाश पडला तर तेच खरे यश. शेवटी नाव नव्हे तर कार्यच अमर होते. म्हणून प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगा आणि चांगल्या ठशांची भरत శాగ' aK ೮l. जैयसिंगपुरे मृत्यू हा जीवनाचा अटळ सत्य आहे॰ तो कोणालाही टाळता येत नाही. आपण आयुष्यभर मेहनतीने कमावलेली संपत्ती , माननसन्मान, पद काहीच आपल्या सोबत जात नाही. पण आपली चांगली कर्मे, प्रामाणिकपणा , माणुसकी आणि इतरांसाठी केलेली सेवा कायम स्मरणात राहते. म्हणून भीती न बाळगता धैर्याने , स्वाभिमानाने आणि ईमानदारीने जीवन जगावे. गरजूंना मदत करावी , अन्यायाविरुद्ध उभे राहावे, समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करावे. आपल्यामुळे कुणाच्या आयुष्यात प्रकाश पडला तर तेच खरे यश. शेवटी नाव नव्हे तर कार्यच अमर होते. म्हणून प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगा आणि चांगल्या ठशांची भरत శాగ' aK ೮l. जैयसिंगपुरे - ShareChat