ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - नियतीची अनाकलनीयता नियती नावाची अदृश्य शक्ती मानवी जीवनात कशी व कोणती उलथापालथ घडवून आणेल याबद्दल तर्क करणे किंवा अंदाज बांधणे हे खरोखरच माणसाच्या मेंदूच्या क्षमते पलीकडचे काम आहे आणि त्याचे प्रत्यंतर म्हणूजे महाराष्ट्राचे दिवंगत उपूमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काही क्षणांपूर्वी महाूराष्ट्राच्या पहिल्या महिला उपूर्मुख्यमंत्री म्हणून पार पडलेला शपथविधी. आजपासून केवळ वीस महिन्यांपूर्वी याच सुनेत्रा पवार यांना फक्त काही लोख लोक संख्या असलेल्या एका लोकसभा मतदार लोक्प्रतिनिधी होण्यापासून . संघाचा रोखण्यासाठी त्यांचे स्वतःचेच रक्ताचे नातेवाईक एकवटले চীন आणि ते कार्य पार पाडण्यात ते यशस्वीही झाले होते. पण आज त्याच सुनेत्रा पवार देशातील पुरोगामी विचारांचे राज्य अ्शी एक कोटींहून ओळख असलेल्या आणि तेरा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र उ्पमुख्यमंत्रीपदी विराजमान राज्याच्या झाल्या आहत. अर्थात ज्या परिस्थितीत व ज्या कारणा मुळे ( अजितदादांचा अकाली चृत्यैचार त्यांना हे पद मिळाले आहे त्याचा केला तर निश्चितपणे त्यांना स्वतःला देखील या सन्मानाचा मनस्वी आनंद झालेला नसेल. पण ते काही जरी असले तरी या प्रकारा वरून ठामपणे असे म्हणता येऊ शकते की सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसवून नियतीने केवळ त्यांच्या राजकीय विरोधकांनाच एक सणसणीत चपराक दिली आहेअसे नाही तर पुन्हा एकदा आपली स्वतःची . अनाकलनौयता देखील सिद्ध केली आहे. नियतीची अनाकलनीयता नियती नावाची अदृश्य शक्ती मानवी जीवनात कशी व कोणती उलथापालथ घडवून आणेल याबद्दल तर्क करणे किंवा अंदाज बांधणे हे खरोखरच माणसाच्या मेंदूच्या क्षमते पलीकडचे काम आहे आणि त्याचे प्रत्यंतर म्हणूजे महाराष्ट्राचे दिवंगत उपूमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवार यांचा काही क्षणांपूर्वी महाूराष्ट्राच्या पहिल्या महिला उपूर्मुख्यमंत्री म्हणून पार पडलेला शपथविधी. आजपासून केवळ वीस महिन्यांपूर्वी याच सुनेत्रा पवार यांना फक्त काही लोख लोक संख्या असलेल्या एका लोकसभा मतदार लोक्प्रतिनिधी होण्यापासून . संघाचा रोखण्यासाठी त्यांचे स्वतःचेच रक्ताचे नातेवाईक एकवटले চীন आणि ते कार्य पार पाडण्यात ते यशस्वीही झाले होते. पण आज त्याच सुनेत्रा पवार देशातील पुरोगामी विचारांचे राज्य अ्शी एक कोटींहून ओळख असलेल्या आणि तेरा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र उ्पमुख्यमंत्रीपदी विराजमान राज्याच्या झाल्या आहत. अर्थात ज्या परिस्थितीत व ज्या कारणा मुळे ( अजितदादांचा अकाली चृत्यैचार त्यांना हे पद मिळाले आहे त्याचा केला तर निश्चितपणे त्यांना स्वतःला देखील या सन्मानाचा मनस्वी आनंद झालेला नसेल. पण ते काही जरी असले तरी या प्रकारा वरून ठामपणे असे म्हणता येऊ शकते की सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी बसवून नियतीने केवळ त्यांच्या राजकीय विरोधकांनाच एक सणसणीत चपराक दिली आहेअसे नाही तर पुन्हा एकदा आपली स्वतःची . अनाकलनौयता देखील सिद्ध केली आहे. - ShareChat