ShareChat
click to see wallet page
search
#⏳ज्योतिष शास्त्र #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏आई एकविरा 🙏 #🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ
⏳ज्योतिष शास्त्र - पत्नी तील प्रेम वाढावे यासाठी तंत्र पती ப q आज मी आपल्याला पती पत्नी तील ताणलेले सबंध व्यवस्थित व्हावे म्हणून उपाय देत आहे॰ बऱ्याच जणांचे फोन येत होते, नवरा बायकोतील वाद संपावेत , काहींची तर कोर्ट केस पण चालू आहे पण घटस्पोट नकोय , तर काहीं एकमेकांपासून न दूर राहतात. त्यांना वेगळे राहूणे नकोय तर अशांसाठी हा उपाय देत आहे॰ है उपाय दोघांनी केले तरी चालतील , म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू शकतात. १)तर पत्रिकेतील मंगळ मुळे जर नात्यात आपल्या दुरावा, वाद निर्माण झाले असतील तर त्यासाठी पण उपाय देत आहे॰ तर हा आहे २) गणपती आणि माता गौरी ची पूजा करून " हे गोरी शंकरार्धागि ! यथा त्वं शंकरप्रिया तथा मां कुरु कल्याणि कांत कांता सुदुर्लभाम्। " हा मंत्र दररोज ५ माळ जप (२१ दिवस ) करावा. याने पती पत्नीं तील वाद कमी होतील, व नात्यात दुरावा दूर होईल. मंगळ दोषामुळे जर आपले वैवाहिक जीवन त्रासदायक झाले असेल तर मंगळवारी उपवास करावा, हनुमानाच्या मंदिरात बुंदी , शेंदूर, आणि वस्त्र अर्पण करावे. एक एक मूठ गोड रेवड्या नदीत अर्पण कराव्या. आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी जोशी काका 8805603378 सहशुल्क   जन्मकुंडली मार्गदर्शन केले जाईल श्री स्वामी समर्थ ज्योतिष आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र प्रेमात अडचणी , विवाह न जमणे , विवाह जमवून मोडणे , पतीनपत्नीमध्ये वाद विवाद, पैसा न टिकणे , शिक्षणाताबाधा , घरात अशांतता, नौकरी धंद्यात कुटुंबातील समस्या , संतान न होणे, करणी बाधा, अडचण , कोट कचेरी, अशा अनेक समस्यांचे निवारण व मार्गदर्शन मिळेल মী,8805603378 पत्नी तील प्रेम वाढावे यासाठी तंत्र पती ப q आज मी आपल्याला पती पत्नी तील ताणलेले सबंध व्यवस्थित व्हावे म्हणून उपाय देत आहे॰ बऱ्याच जणांचे फोन येत होते, नवरा बायकोतील वाद संपावेत , काहींची तर कोर्ट केस पण चालू आहे पण घटस्पोट नकोय , तर काहीं एकमेकांपासून न दूर राहतात. त्यांना वेगळे राहूणे नकोय तर अशांसाठी हा उपाय देत आहे॰ है उपाय दोघांनी केले तरी चालतील , म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघेही करू शकतात. १)तर पत्रिकेतील मंगळ मुळे जर नात्यात आपल्या दुरावा, वाद निर्माण झाले असतील तर त्यासाठी पण उपाय देत आहे॰ तर हा आहे २) गणपती आणि माता गौरी ची पूजा करून " हे गोरी शंकरार्धागि ! यथा त्वं शंकरप्रिया तथा मां कुरु कल्याणि कांत कांता सुदुर्लभाम्। " हा मंत्र दररोज ५ माळ जप (२१ दिवस ) करावा. याने पती पत्नीं तील वाद कमी होतील, व नात्यात दुरावा दूर होईल. मंगळ दोषामुळे जर आपले वैवाहिक जीवन त्रासदायक झाले असेल तर मंगळवारी उपवास करावा, हनुमानाच्या मंदिरात बुंदी , शेंदूर, आणि वस्त्र अर्पण करावे. एक एक मूठ गोड रेवड्या नदीत अर्पण कराव्या. आपल्या अडचणींसाठी आणि उपायांसाठी जोशी काका 8805603378 सहशुल्क   जन्मकुंडली मार्गदर्शन केले जाईल श्री स्वामी समर्थ ज्योतिष आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्र प्रेमात अडचणी , विवाह न जमणे , विवाह जमवून मोडणे , पतीनपत्नीमध्ये वाद विवाद, पैसा न टिकणे , शिक्षणाताबाधा , घरात अशांतता, नौकरी धंद्यात कुटुंबातील समस्या , संतान न होणे, करणी बाधा, अडचण , कोट कचेरी, अशा अनेक समस्यांचे निवारण व मार्गदर्शन मिळेल মী,8805603378 - ShareChat