ShareChat
click to see wallet page
search
40 विद्यार्थ्यांना नाही एक शिक्षक... महाराष्ट्राची शिक्षण स्थिती गंभीर. नवीन संचमान्यता धोरण विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणारे. विद्यार्थ्यांना भाषा,सामाजिक शास्त्र आणि गणित/विज्ञान असे कमीत कमी 3 शिक्षक महत्त्वाचे असतांना शासन 1 शिक्षक देणार. भयाण परिस्थिती #good morning
good morning - आडाणी पुढाऱ्याला ४० अंगरक्षक परंतू ४० विढ्यार्थ्यांना नहीि एक शिक्षक आडाणी पुढाऱ्याला ४० अंगरक्षक परंतू ४० विढ्यार्थ्यांना नहीि एक शिक्षक - ShareChat