ShareChat
click to see wallet page
search
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या किंबहूना, रागाची खंत बाळगत नाही; T त्याला पटतच नाही. तो अवगुण आहे हे मुळी म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे चालेल ? एक साधक मला म्हणाला की, ' अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.' वास्तविक, तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच ! com/gondovolekormohorojl facebaa k श्री ब्र ह्मचै तन्यगों दवलेकर महाराज साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या किंबहूना, रागाची खंत बाळगत नाही; T त्याला पटतच नाही. तो अवगुण आहे हे मुळी म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे चालेल ? एक साधक मला म्हणाला की, ' अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.' वास्तविक, तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच ! com/gondovolekormohorojl facebaa k श्री ब्र ह्मचै तन्यगों दवलेकर महाराज - ShareChat