ShareChat
click to see wallet page
search
#⚕️आरोग्य #😊Feeling happy #💪GYM/योगा #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स
⚕️आरोग्य - मनात कांही गोष्टी व इच्छा दाबून ठेवल्या आणि त्यांना विसरून गेलो असे जरी आपल्याला वाटत असले तरी ते सत्य नसते कारण मनात जी गोष्ट आपण दाबून ठेवलेली असते व जी इच्छा सुप्तपणे मनात शिल्लक असते अशी इच्छा किंवा ती गोष्ट त्या विषयाशी संदर्भ ठेवून डोळ्यां समोर कांही आले की त्य़ा गोष्टी किंवा इच्छा पुन्हा जागृत व मेंदूला होत असतात व त्या गोष्टी किंवा इच्छा आपल्याच मनाला की ते पुन्हा त्रास देत असतात ज्या प्रमाणे चाकात ग्रीस कमी झाले लावावे लागते तेव्हाच ते चाक नीट आवाज न करता चालते तसेच या गोष्टी व इच्छा पुन्हा कधी ना कधी मिळविण्याचा किंवा पूर्ण करण्याचा जीवनात प्रयत्न हा करावाच लागतो कारण प्रयत्नच केला गेला नसेल व त्या गोष्टींची अपेक्षा व इच्छा तशीच सुप्त ठेवण्यात आली की त्रास होत असतो व असा त्रास माणसाला चिडचिड व बडबड करायला लावत असतो यामुळेच माणसाचा स्वभाव बदलत असतो व शांत स्वभावाचा माणूसही अशांत आणि चिडखोर বৃনীবা बनत असतो त्यामुळे मनात केवळ इच्छा व अपेक्षा ठेवायच्या नसतात त्या अपेक्षित गोष्टी मिळू न मिळू एकदा प्रयत्न करून नक्कीच पाहायचं असतं कारण मनाला शांत करायला त्या प्रयत्नातून नक्कीच कारण भेटत असतं व प्रयत्न करून यश मिळो वा अपयश मिळो प्रयत्न करण्याचं समाधान मनाला या प्रयत्नातून नक्कीच भेटत असतं. विचारधारा : 1033 माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी मनात कांही गोष्टी व इच्छा दाबून ठेवल्या आणि त्यांना विसरून गेलो असे जरी आपल्याला वाटत असले तरी ते सत्य नसते कारण मनात जी गोष्ट आपण दाबून ठेवलेली असते व जी इच्छा सुप्तपणे मनात शिल्लक असते अशी इच्छा किंवा ती गोष्ट त्या विषयाशी संदर्भ ठेवून डोळ्यां समोर कांही आले की त्य़ा गोष्टी किंवा इच्छा पुन्हा जागृत व मेंदूला होत असतात व त्या गोष्टी किंवा इच्छा आपल्याच मनाला की ते पुन्हा त्रास देत असतात ज्या प्रमाणे चाकात ग्रीस कमी झाले लावावे लागते तेव्हाच ते चाक नीट आवाज न करता चालते तसेच या गोष्टी व इच्छा पुन्हा कधी ना कधी मिळविण्याचा किंवा पूर्ण करण्याचा जीवनात प्रयत्न हा करावाच लागतो कारण प्रयत्नच केला गेला नसेल व त्या गोष्टींची अपेक्षा व इच्छा तशीच सुप्त ठेवण्यात आली की त्रास होत असतो व असा त्रास माणसाला चिडचिड व बडबड करायला लावत असतो यामुळेच माणसाचा स्वभाव बदलत असतो व शांत स्वभावाचा माणूसही अशांत आणि चिडखोर বৃনীবা बनत असतो त्यामुळे मनात केवळ इच्छा व अपेक्षा ठेवायच्या नसतात त्या अपेक्षित गोष्टी मिळू न मिळू एकदा प्रयत्न करून नक्कीच पाहायचं असतं कारण मनाला शांत करायला त्या प्रयत्नातून नक्कीच कारण भेटत असतं व प्रयत्न करून यश मिळो वा अपयश मिळो प्रयत्न करण्याचं समाधान मनाला या प्रयत्नातून नक्कीच भेटत असतं. विचारधारा : 1033 माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी - ShareChat