ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #☺चांगले विचार #👍लाईफ कोट्स #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार
✍मराठी साहित्य - जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा परिस्थिती समस्या बनते, जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनते, जेव्हा मन खंबीर असतं तेव्हा परिस्थिती एक संधी बनत असते. सर्व खेळ मनाचा आहे, मन खंबीर बनवा. भालचंद्र पिंगळे जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा परिस्थिती समस्या बनते, जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनते, जेव्हा मन खंबीर असतं तेव्हा परिस्थिती एक संधी बनत असते. सर्व खेळ मनाचा आहे, मन खंबीर बनवा. भालचंद्र पिंगळे - ShareChat