ShareChat
click to see wallet page
search
👉एकदा नक्की वाचून बघा👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍ #🎑जीवन प्रवास #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - एकदानक्कीवाचूनबघ विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच माणसाच्या बदलतं. माणूस तसाच दिसतो , पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलणं, वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण विश्वास एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही. विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही , पण त्या नात्याचं महत्त्व कमी होतं. आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. ! की माणूस " एकदा का मनात भेग पडली  परत पहिल्यासारखा कधीच वाटत नाही. आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं. ! ! ভুম্ছভজ্ঞট্নিব} शिवभक्त बरोबरआ्हे  1700 ना एकदानक्कीवाचूनबघ विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच माणसाच्या बदलतं. माणूस तसाच दिसतो , पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलणं, वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण विश्वास एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही. विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही , पण त्या नात्याचं महत्त्व कमी होतं. आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. ! की माणूस " एकदा का मनात भेग पडली  परत पहिल्यासारखा कधीच वाटत नाही. आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं. ! ! ভুম্ছভজ্ঞট্নিব} शिवभक्त बरोबरआ्हे  1700 ना - ShareChat