_*नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.*_
_*आयुष्यात खुश राहण्यासाठी अंगात फक्त शक्ती असुन उपयोग नाही...! तर सहनशक्ती व समजूतदारपणा ही असावा लागतो.*_
_*आपण चूक केली म्हणायला जीभ वळत नाही, पण दुसऱ्याला दोष द्यायला तोंड कधीच थकत नाही.*_
_*इतरांनी आपल्याला समजून घ्यावं या तत्वावर नाती कधीच तयार होत नसतात. ती असा विश्वास देवुन तयार होतात जेणे करून आपण त्यांच्या विषयी कधी गैरसमज करून घेणार नाही.*_
_*संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात. परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत...!!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
सुप्रभात
#✍🏽 माझ्या लेखणीतून #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status


