अद्भुत! विनायक चतुर्थीला जुळून आलाय शुभसंयोग; 'हे' उपाय केल्यास बाप्पा होईल प्रसन्न
जगभरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले गणपती बाप्पा प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्न आणि संकट दूर करतात. तसेच, विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना केल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते तसेच सुख आणि समृद्धी प्राप्त होते.