ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍️ विचार #☺️प्रेरक विचार #🙂Positive Thought #✍मराठी साहित्य
✍🏽 माझ्या लेखणीतून - इतका गर्व कशासाठी. कुठलीच संपत्ती येताना घेऊन आलो आपण नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाणार असूनही माणूस गर्व नाही हे सत्य माहीत करतो. पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत पण त्याचा अहंकार मात्र कायमचा घाव देतो. इतकी द्वेषभावना मनात साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो॰ मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपल्यापेक्षा  कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं ही मानसिक गरीबी आहे॰ आयुष्य थोडकंच  आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतो असं वाटतं पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चत नाही समजल की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तस्थ आठवण राहते नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको थोडं माणूसपण ठेवा तेच खरं श्रीमंतपण आहेः इतका गर्व कशासाठी. कुठलीच संपत्ती येताना घेऊन आलो आपण नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाणार असूनही माणूस गर्व नाही हे सत्य माहीत करतो. पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत पण त्याचा अहंकार मात्र कायमचा घाव देतो. इतकी द्वेषभावना मनात साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो॰ मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपल्यापेक्षा  कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं ही मानसिक गरीबी आहे॰ आयुष्य थोडकंच  आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतो असं वाटतं पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चत नाही समजल की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तस्थ आठवण राहते नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको थोडं माणूसपण ठेवा तेच खरं श्रीमंतपण आहेः - ShareChat