ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - रीत नसावी अशी.. . ? लोकांच्या चांगल्या वेळी आपल्याला आनंद होणं म्हणजे आपली सद्भावना होय. लोकांच्या वाईट वेळी आपल्याला दुःख होणं म्हणजे आपली माणुसकी होय. पण आपल्या वाईट वेळी लोकांना आनंद होणं नि चांगल्या वेळी दुःख होणं ही "देवाची मर्जी" होते, पण ती त्यांची कपटी भावना आहे, हे म्हणण्याची रीत नसते! ! आनंद जी वर्णेकर रीत नसावी अशी.. . ? लोकांच्या चांगल्या वेळी आपल्याला आनंद होणं म्हणजे आपली सद्भावना होय. लोकांच्या वाईट वेळी आपल्याला दुःख होणं म्हणजे आपली माणुसकी होय. पण आपल्या वाईट वेळी लोकांना आनंद होणं नि चांगल्या वेळी दुःख होणं ही "देवाची मर्जी" होते, पण ती त्यांची कपटी भावना आहे, हे म्हणण्याची रीत नसते! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat