ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - जीवनपूर्ती.. परिस्थितीची भरभराट झाली तरच जीवन सफल झालं,असं म्हणणं अज्ञान होय. म्हणजे कितीही भरभराट झाली तरी मनाची भरभराट झाल्याशिवाय जीवनपूर्ती होत नसते. आणि त्यासाठी मन " श्रीमंत" असावे लागते! आनंद जी वर्णेकर जीवनपूर्ती.. परिस्थितीची भरभराट झाली तरच जीवन सफल झालं,असं म्हणणं अज्ञान होय. म्हणजे कितीही भरभराट झाली तरी मनाची भरभराट झाल्याशिवाय जीवनपूर्ती होत नसते. आणि त्यासाठी मन " श्रीमंत" असावे लागते! आनंद जी वर्णेकर - ShareChat