#शुभ सकाळ *माणसाचं जीवन म्हणजे*
*अनेक समस्यांचा पुंजका आहे.*
*असं असलं तरी प्रत्येक समस्येवर पाच उपाय आहेत.*
*स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे.*
*समस्येचा विचार केला तर कारणं मिळतात आणि समाधानाचा विचार केला कि मार्ग मिळतात ...*
*🌹सुप्रभात 🌹*


