ShareChat
click to see wallet page
search
खोटे बोललोच तर असतेच भय काही ! सत्याने चाललो तर भय काहीच नाही.. सत्याचा मार्ग सरळ नसतो वेडा वाकडा ! निर्भय असतो तो बाकी नसतो लफडा.. भीती नसते मनात सत्य असता समोर ! निर्मळ कर्माचे फळ मधुर मिळते तर.. अशीच लागावी शीस्त सत्य अन् सत्याची ! जीवनाला लागेल वळण चाकारीबध्द जगण्याची... #kavita charoli