ShareChat
click to see wallet page
search
#मौत तय है #मौत के बाद जिंदा कौन रहता है #हारना मौत से तय है पर जिन्दगी जिन्दा दिली से जिनाही जीवन है #मौत😥 #मौत और नींद एक नियम है
मौत तय है - মূনু টত গনিম সন্ जः न्मापासून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास मृत्यू ह्य़ा अंतिम स्थानकापाशी येऊन थांबतो . मृत्यू हीच एक मानवी जीवनातील सर्वात शाश्वत गोष्ट असते . आयुष्यगर  आपण सगळी धावाधाव करतो आणि पोहोचतो कुठं तर स्मशानात ! अरे इथेच पोहोचायचे होते तर मग ही सगळी धावपळ कशासाठी हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. मृत्यू जीवनातील  अंतिम सत्य आहे॰ पण त्याचाच आपल्याला विसर पडलेला असतो॰ मृत्यू अटळ आहे॰ कुणालाच टाळता न येणारी गोष्ट॰ फक्त प्रत्येकाची वेळ काळ वेगळी॰ स्थळ वेगळं॰ कुणाला लवकर अगदी अकाली , कुणाला मध्यात तर कुणाचा दीर्घ जीवनाकालानंतर. . . कुणाला नैसर्गिक   कुणाला अपघाती. कारणं वेगवेगळी, निमित्त निराळी पण अंतिम सत्य  एकच. मृत्यू ! आयुष्यभर केलेला संघर्ष , सुख- चढउतार , यश अपयशांची वळणे दुःखांचा  हे सगळं पार करून आपण इथे येऊन थांबतो. तेव्हा कळते आपण जे जगलो ते सत्य होते कि एक श्रम! ही सगळी जीवनभर घावपळ करून हाती काय ? शून्य... खाली हात आये थे खाली हात जायेंगे! जगजेत्त्या सिकंदराने आपल्या अंत्ययात्रेच्या वेळी  माझे हात तिरडीवरून मोकळे खाली सोडा , जगाला कळू द्या जगजेत्ता सिकंदरही या जगातून रिकाम्या  हातीच गेला' , असे सांगितले होते ही दंतकथा सगळ्यांना माहिती आहेच. आपला श्वास चालू असणे ही जीवनातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. जीवनाची खरी किंमत त्यालाच कळते ज्याच्या समोर मृत्यू आ वासून उभा असतो॰ जगण्याची  कितीही इच्छा असली तरी तो टाळता येत नाही. कघी कधी मृत्यू सुटका करतो , थकलेल्या  देहाची , गुदमरलेल्या मनाची, कधी कघी तो क्रूर थट्टा करतो मानवी जीवनाची ! आकस्मिक येऊन सगळा डाव विस्कटवतो॰ मरणारा मुक्त होतो, मागे मात्र दुःख, वियोग, शोक , उणीव , आठवणी हे सगळं ठेवून जातो॰ मृत्यू जीवनातील सगळ्यात शाश्वत गोष्ट॰ तो पूर्णविराम असतो. ज्याच्याशिवाय हे वाक्यच पूर्ण होऊच शकत आयुष्याच्या वाक्यातला नाही. आपण माणसं मृत्यूला घाबरतो ती भीती ही केवळ मृत्यूची नसते तर ती असते, आयुष्यातील माणूस जीवन जगताना ह्या आपल्या आयुष्याकडे अपूर्णतेची. 37941 बाह्य बाजूने पाहतो॰ केवळ भौतिक, लौकिक गोष्टीचा विचार करतो॰ मृत्यू मात्र त्याला  जीवनाकडे आंतरिक  पाहण्याची संघी देतो. तो माणसाला स्वतःच्या आत नेतो. तिथे दृष्टीने  आरसा नसतो पण प्रतिबिंब असते जीवनाचे. सीमा आहे आपल्या अस्तिवाची . मृत्यू ही  खरं तर ह्य़ा सीमेमुळेच आपल्या आयुष्याला महत्त्व येते. जर आपण अमर असतो तर जीवनाला काहीच महत्त्व उरले नसते. जगण्यातला जिवंतपणा टिकला नसता. मृत्यूची जाणीव माणसाला अघिक सजग करते कोणताही क्षण आपल्या जीवनातील शेवटचा क्षण  ठरू शकतो ही जाणीव माणसाला केवळ मृत्यूची भीती दाखवत नाही तर ती माणसाला जगण्याबद्दल अघिक सजग करते॰ सूर्य मावळत नाही तर फक्त उजेडाची दिशा बदलत असते , कदाचित जन्म मृत्यूचेही असेच असेल. মূনু টত গনিম সন্ जः न्मापासून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास मृत्यू ह्य़ा अंतिम स्थानकापाशी येऊन थांबतो . मृत्यू हीच एक मानवी जीवनातील सर्वात शाश्वत गोष्ट असते . आयुष्यगर  आपण सगळी धावाधाव करतो आणि पोहोचतो कुठं तर स्मशानात ! अरे इथेच पोहोचायचे होते तर मग ही सगळी धावपळ कशासाठी हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. मृत्यू जीवनातील  अंतिम सत्य आहे॰ पण त्याचाच आपल्याला विसर पडलेला असतो॰ मृत्यू अटळ आहे॰ कुणालाच टाळता न येणारी गोष्ट॰ फक्त प्रत्येकाची वेळ काळ वेगळी॰ स्थळ वेगळं॰ कुणाला लवकर अगदी अकाली , कुणाला मध्यात तर कुणाचा दीर्घ जीवनाकालानंतर. . . कुणाला नैसर्गिक   कुणाला अपघाती. कारणं वेगवेगळी, निमित्त निराळी पण अंतिम सत्य  एकच. मृत्यू ! आयुष्यभर केलेला संघर्ष , सुख- चढउतार , यश अपयशांची वळणे दुःखांचा  हे सगळं पार करून आपण इथे येऊन थांबतो. तेव्हा कळते आपण जे जगलो ते सत्य होते कि एक श्रम! ही सगळी जीवनभर घावपळ करून हाती काय ? शून्य... खाली हात आये थे खाली हात जायेंगे! जगजेत्त्या सिकंदराने आपल्या अंत्ययात्रेच्या वेळी  माझे हात तिरडीवरून मोकळे खाली सोडा , जगाला कळू द्या जगजेत्ता सिकंदरही या जगातून रिकाम्या  हातीच गेला' , असे सांगितले होते ही दंतकथा सगळ्यांना माहिती आहेच. आपला श्वास चालू असणे ही जीवनातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. जीवनाची खरी किंमत त्यालाच कळते ज्याच्या समोर मृत्यू आ वासून उभा असतो॰ जगण्याची  कितीही इच्छा असली तरी तो टाळता येत नाही. कघी कधी मृत्यू सुटका करतो , थकलेल्या  देहाची , गुदमरलेल्या मनाची, कधी कघी तो क्रूर थट्टा करतो मानवी जीवनाची ! आकस्मिक येऊन सगळा डाव विस्कटवतो॰ मरणारा मुक्त होतो, मागे मात्र दुःख, वियोग, शोक , उणीव , आठवणी हे सगळं ठेवून जातो॰ मृत्यू जीवनातील सगळ्यात शाश्वत गोष्ट॰ तो पूर्णविराम असतो. ज्याच्याशिवाय हे वाक्यच पूर्ण होऊच शकत आयुष्याच्या वाक्यातला नाही. आपण माणसं मृत्यूला घाबरतो ती भीती ही केवळ मृत्यूची नसते तर ती असते, आयुष्यातील माणूस जीवन जगताना ह्या आपल्या आयुष्याकडे अपूर्णतेची. 37941 बाह्य बाजूने पाहतो॰ केवळ भौतिक, लौकिक गोष्टीचा विचार करतो॰ मृत्यू मात्र त्याला  जीवनाकडे आंतरिक  पाहण्याची संघी देतो. तो माणसाला स्वतःच्या आत नेतो. तिथे दृष्टीने  आरसा नसतो पण प्रतिबिंब असते जीवनाचे. सीमा आहे आपल्या अस्तिवाची . मृत्यू ही  खरं तर ह्य़ा सीमेमुळेच आपल्या आयुष्याला महत्त्व येते. जर आपण अमर असतो तर जीवनाला काहीच महत्त्व उरले नसते. जगण्यातला जिवंतपणा टिकला नसता. मृत्यूची जाणीव माणसाला अघिक सजग करते कोणताही क्षण आपल्या जीवनातील शेवटचा क्षण  ठरू शकतो ही जाणीव माणसाला केवळ मृत्यूची भीती दाखवत नाही तर ती माणसाला जगण्याबद्दल अघिक सजग करते॰ सूर्य मावळत नाही तर फक्त उजेडाची दिशा बदलत असते , कदाचित जन्म मृत्यूचेही असेच असेल. - ShareChat