ShareChat
click to see wallet page
search
#आयुष्यावर बोलु काही #आयुष्यावर बोलू काही...
आयुष्यावर बोलु काही - एकटेपणा कोणाच्या वाट्याला येतो? याचं असं येतं, जी माणसं हळवी सरळ सरळ उत्तर असतात, आयुष्यात आलेल्या लोकांना  मनापासून जपत असतात, ती दुखावू नयेत याची काळजी घेतात, आलेल्या लोकांनी सोडून जाऊ नये म्हणून आटापिटा करतात, अशाच लोकांना देव शेवटी एकटेपणाची शिक्षा देतो. ज्यांना जपलं ती लोकं सोडून जातात. असं होण्याला ही हळवी माणसंच जबाबदार असतात. आयुष्यात आलेल्या लोकांना जपण्यासाठी स्वतःला अक्षरशः गहाण ठेवतात. पण त्यांची ही ओढ, त्यांचं हळवं मन कोणी समजूनच घेत नाही. त्यांच्या  आणि बोलण्यात काहीतरी दोष  ంసాగ कृतीत  शोधला जातो. आणि आणि हळवी माणसंच एकटी पडत जातात.... खरंतर त्यांचा कोणताही दोष नसताना.... एकटेपणा कोणाच्या वाट्याला येतो? याचं असं येतं, जी माणसं हळवी सरळ सरळ उत्तर असतात, आयुष्यात आलेल्या लोकांना  मनापासून जपत असतात, ती दुखावू नयेत याची काळजी घेतात, आलेल्या लोकांनी सोडून जाऊ नये म्हणून आटापिटा करतात, अशाच लोकांना देव शेवटी एकटेपणाची शिक्षा देतो. ज्यांना जपलं ती लोकं सोडून जातात. असं होण्याला ही हळवी माणसंच जबाबदार असतात. आयुष्यात आलेल्या लोकांना जपण्यासाठी स्वतःला अक्षरशः गहाण ठेवतात. पण त्यांची ही ओढ, त्यांचं हळवं मन कोणी समजूनच घेत नाही. त्यांच्या  आणि बोलण्यात काहीतरी दोष  ంసాగ कृतीत  शोधला जातो. आणि आणि हळवी माणसंच एकटी पडत जातात.... खरंतर त्यांचा कोणताही दोष नसताना.... - ShareChat