.
_*सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं. तर अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात.*_
_*कोण काय करत आहे याकडे लक्ष देत रहाल, तर तुम्हाला काय करायचे आहे ते राहून जाईल.*_
_*प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.*_
_*चांगल्या व्यक्तिसोबतची मैत्री ही ऊसा सारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठोका किंवा ठेचुन बारीक बारीक करा तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.*_
_*विजा कडाडल्या म्हणून आभाळाला कधीच भेग पडत नसते. दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो. चालतांना पाऊल, बोलतांना शब्द, बघतांना दृश्य आणि ऐकताना वाक्य. या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात जर उतरवल्या तर जीवनात वादळं निर्माण होत नाहीत.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #😏मतलबी दुनिया #🙂Positive Thought


