वयं रक्षामः
भारताला लाभलेली ७,५१७ किलोमीटरची विस्तीर्ण किनारपट्टी ही केवळ निसर्गाची देणगी नाही, तर ती आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामरिक प्रगतीची दारे आहेत. या अथांग सागरी सीमांचे अहोरात्र, ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाला आज ४९ व्या स्थापना दिनानिमित्त मानाचा मुजरा!
#तटरक्षक_दिवस
#भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन


