ShareChat
click to see wallet page
search
#प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार - बालपण कधीच वाया घालवू नका,कारण तो आयुष्यभर सुवर्णकाळ असतो , परत न येणारा तरूणपणही वाया घालवू नका कारण हा काळ स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने मनसोक्त जगण्याचा असतो , कारण सरतेशेवटी आपल्या हाती उरते ती फक्त काठी , आठवणी आणि आजारपण. बालपण कधीच वाया घालवू नका,कारण तो आयुष्यभर सुवर्णकाळ असतो , परत न येणारा तरूणपणही वाया घालवू नका कारण हा काळ स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने मनसोक्त जगण्याचा असतो , कारण सरतेशेवटी आपल्या हाती उरते ती फक्त काठी , आठवणी आणि आजारपण. - ShareChat