ShareChat
click to see wallet page
search
#kiran zende #😍Marathi Status King #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार
kiran zende - एखाद्या गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिने " याच्यावर आणि পচানী: आपण कोणत्या विचाराचे आहोत याच्यावर जिवन अवलंबून असतं. चाकुने कांदा कापणे आणि बोट कापणे यात फरक आहे. एखाद्याचे य चाकुचा त्यात काही दोष असत नाही. दारू कितीही वाईट आहे असं कोणी म्हणत असलं तरी दारूचा त्यात काहीही दोष नसतो. दारू पिणारा मनुष्य दारूचे किती प्रमाणात सेवन करतो याच्यावर दारू चांगली किंवा वाईट हे ठरते. प्रमाणात तिचे सेवन केले तर ती एखाद्या टॉनिक सारखी असते. प्रमाणाच्या बाहेर तिचे सेवन केले की, ती विषासमान असते. दोष दारूचा नसतो. दारू चांगली किंवा वाईट नसते. तिचे किती प्रमाणात सेवन केले जाते গনলনুন  याच्यावर तिचा चांगला वाईट परिणाम असतो. तुमचा मित्र एक दिवशी तुमचा शत्रू झालेला असतो. त्याच दोन व्यक्ति एकमेकांना वाईट समजू लागतात. कारण दोघांच्या दृष्टिने दोघेही आता चांगले होते म्हणून दोघेही चांगले होते. आता दोघेही वाईट आहेत.  एकमेकांकडे पहाण्याचा व्यक्ति तर त्याच आहेत़, फक्त त्यांचा " दृष्टिकोण बदललेला आहे. इतकाच काय तो फरक. एखाद्या गोष्टीकडे अनेक अंगाने पाहिलं जाऊ शकतं पण दुसऱ्या अंगाने पाहिलं जात नाही, समूहापेक्षा वेगळा विचार करता येऊ शकतो. उदा. एक गरीब माणूस समाजाबद्दलची तळमळ व्यक्त करीत असतो आणि समाजासाठी काहीतरी करीत राहतो. या माणसाकडे पाहून काहीजण असं म्हणतात की, भिकारडा कुठला घरात खायला नाही अन् चालला समाजसेवा करायला. ,सोलापूर किरण झेंडे विचारधारा गुरसाळे किरण महावीर झेंडे एखाद्या गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिने " याच्यावर आणि পচানী: आपण कोणत्या विचाराचे आहोत याच्यावर जिवन अवलंबून असतं. चाकुने कांदा कापणे आणि बोट कापणे यात फरक आहे. एखाद्याचे य चाकुचा त्यात काही दोष असत नाही. दारू कितीही वाईट आहे असं कोणी म्हणत असलं तरी दारूचा त्यात काहीही दोष नसतो. दारू पिणारा मनुष्य दारूचे किती प्रमाणात सेवन करतो याच्यावर दारू चांगली किंवा वाईट हे ठरते. प्रमाणात तिचे सेवन केले तर ती एखाद्या टॉनिक सारखी असते. प्रमाणाच्या बाहेर तिचे सेवन केले की, ती विषासमान असते. दोष दारूचा नसतो. दारू चांगली किंवा वाईट नसते. तिचे किती प्रमाणात सेवन केले जाते গনলনুন  याच्यावर तिचा चांगला वाईट परिणाम असतो. तुमचा मित्र एक दिवशी तुमचा शत्रू झालेला असतो. त्याच दोन व्यक्ति एकमेकांना वाईट समजू लागतात. कारण दोघांच्या दृष्टिने दोघेही आता चांगले होते म्हणून दोघेही चांगले होते. आता दोघेही वाईट आहेत.  एकमेकांकडे पहाण्याचा व्यक्ति तर त्याच आहेत़, फक्त त्यांचा " दृष्टिकोण बदललेला आहे. इतकाच काय तो फरक. एखाद्या गोष्टीकडे अनेक अंगाने पाहिलं जाऊ शकतं पण दुसऱ्या अंगाने पाहिलं जात नाही, समूहापेक्षा वेगळा विचार करता येऊ शकतो. उदा. एक गरीब माणूस समाजाबद्दलची तळमळ व्यक्त करीत असतो आणि समाजासाठी काहीतरी करीत राहतो. या माणसाकडे पाहून काहीजण असं म्हणतात की, भिकारडा कुठला घरात खायला नाही अन् चालला समाजसेवा करायला. ,सोलापूर किरण झेंडे विचारधारा गुरसाळे किरण महावीर झेंडे - ShareChat