ShareChat
click to see wallet page
search
#☸️जय भीम
☸️जय भीम - .मुंबईचे उद्योगधंदे महाराष्ट्रातील कामगारांच्या श्रमावर मुख्यतः युरोपियन लोकांनी सुरू केले आहेत़. महाराष्ट्रीयांना कुण्या दुष्ट हेतूने पछाडलेले नाही. ती व्यापारी जमात नाही. इतर जमातींप्रमाणे महाराष्ट्रीय लोकांना पैशाचा  सोस नाही. आणि हा त्यांचा मोठ्यांतला मोठा सद्गुण आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्यापैकी मी एक आहे. धन हे महाराष्ट्रीय लोकांचे कधीही दैवत नव्हते. तो त्यांच्या संस्कृतीचाही गुणधर्म नव्हे. नाहीतर त्यांनी महाराष्ट्राच्या  बाहेरून येणाऱ्या इतर समाजांना उद्योगधंद्याची मक्तेदारी बळकावून घेण्याची संधी दिली नसती ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर .मुंबईचे उद्योगधंदे महाराष्ट्रातील कामगारांच्या श्रमावर मुख्यतः युरोपियन लोकांनी सुरू केले आहेत़. महाराष्ट्रीयांना कुण्या दुष्ट हेतूने पछाडलेले नाही. ती व्यापारी जमात नाही. इतर जमातींप्रमाणे महाराष्ट्रीय लोकांना पैशाचा  सोस नाही. आणि हा त्यांचा मोठ्यांतला मोठा सद्गुण आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्यापैकी मी एक आहे. धन हे महाराष्ट्रीय लोकांचे कधीही दैवत नव्हते. तो त्यांच्या संस्कृतीचाही गुणधर्म नव्हे. नाहीतर त्यांनी महाराष्ट्राच्या  बाहेरून येणाऱ्या इतर समाजांना उद्योगधंद्याची मक्तेदारी बळकावून घेण्याची संधी दिली नसती ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ShareChat