ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #🙋‍♂️Thank You🙂 #🖋शेरो-शायरी
✍मराठी साहित्य - काही वेळा आपण पचतावत असतो की आपण जन्म कशाला घेतला कारण आपल्या जीवनात अनेक संकटे वादळ येतच राहतात सुखा पेक्षा दुःखाची संकटे जास्त असतात तरी आपण दुःख आलंय ना मग सुख येणारच अशा आशेने जगत असतो ती आशा पण खरीच असते हे मात्र नक्की कारण प्रत्येक सुखाच्या मागे दुःख आणि दुःखाच्या मागे सुख हे येतच असत असच नाही आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं ज्या व्यकी मध्ये आपलं आयुष घडवायची कठीण परिस्थिती चासामना करायची ताकद असते ना त्या त्याच पवित्र आत्माला देव मनुष्य म्हणून जन्माला घालतो नाही तर बैलाच आयुष्य आपल्या पेक्षा पण कठीण आहे .... आज माझा वाढदिवस लोक म्हणतात काय वाढदिवस साजरा करता आपलं आयुष एक एक वर्षांनी कमी होते .... पण अस म्हणते की आयुष कमी होते हे सोडून द्या मी या दिवशी मनुष्य म्हणून जन्माला आली हे माझं नशीबच .... खायला भाकर आहे राहायला घर आहे घालायला कपडे आहेत आणखी काय पाहिजे बरं झालं कुत्रा मांजर किंवा इतर प्राणी छोटे छोटे कीटक जिव जंतू म्हणून नाही जन्माला आलो नाही तर मुंगीच आयुष एक सेकंद मध्ये पण संपून जात ..... आणि हो आपल्या जीवनात अनेक लोक भेटतात काही राहतात काही निघून जातात काहीच नात एवढ घट्ट होऊन जाते ते आयुष्य भर आपल्या सोबत असतात आपले म्हणून असेच काही लोक माझ्या सोबत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद ... आणि Thank you aai baba - शब्दवेडी साक्षी .... YourQuote.in - ShareChat