ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला हे माहीत आहे का ? #भारती धनंजयराव राऊत
तुम्हाला हे माहीत आहे का ? - तुम्हाला माहिती आहे का? १७ व्या शतकातील हे संत-कवी तुकाराम महाराज यांनी समाजमनावर आध्यात्मिक आणि सामाजिक पगडा सोडला, ' अभंगवाणी तून त्यांनी सत्यधर्म सांगितला. संत तुकाराम बीज हा फाल्गुन वद्य द्वितीयेला येणारा, जगद्रगुरु संत तुकाराम महाराज वैकुंठास गेले तो दिवस होय. Ge5 तुकोबाराय वैकुंठास गेले, त्या नांदुरकीच्या वृक्षाजवळ देहू येथे इंद्रायणीच्या काठी आजही १२ वाजता विशेष सोहळा होतो आणि वृक्ष सळसळतो असे मानले जाते. ব্রুপাহী ৭ तुकाराम बीज म्हणजे संतांनी सदेह मुक्ती मिळवल्याचा, आनंदाचा आणि त्यांच्या अभंगवाणीचे स्मरण करण्याचा दिवस आहे तुम्हाला माहिती आहे का? १७ व्या शतकातील हे संत-कवी तुकाराम महाराज यांनी समाजमनावर आध्यात्मिक आणि सामाजिक पगडा सोडला, ' अभंगवाणी तून त्यांनी सत्यधर्म सांगितला. संत तुकाराम बीज हा फाल्गुन वद्य द्वितीयेला येणारा, जगद्रगुरु संत तुकाराम महाराज वैकुंठास गेले तो दिवस होय. Ge5 तुकोबाराय वैकुंठास गेले, त्या नांदुरकीच्या वृक्षाजवळ देहू येथे इंद्रायणीच्या काठी आजही १२ वाजता विशेष सोहळा होतो आणि वृक्ष सळसळतो असे मानले जाते. ব্রুপাহী ৭ तुकाराम बीज म्हणजे संतांनी सदेह मुक्ती मिळवल्याचा, आनंदाचा आणि त्यांच्या अभंगवाणीचे स्मरण करण्याचा दिवस आहे - ShareChat