"महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आयुष्यात कोणतीही चूक करा पण आपल्या माणसाचा विश्वास कधीही तोडू नका. कारण जगाने दिलेला धोका माणूस सहन करू शकतो, पण आवडत्या व्यक्तीने दिलेला धोका मनाला कायमची जखम देतो. 🙏✨" #swami ##marathistatus #maharashtra #🌺श्रीस्वामी समर्थ🌺