*गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही. अभिलाषा सोडली की माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला की खरा सुखी होतो. हेच जिवनाचे सत्य आहे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत... म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातूनच जपावे...*
*🙏🏼शुभ सकाळ🙏🏼*
#🌞शुभ सकाळ💐 सुप्रभात💐Good morning💐

