ShareChat
click to see wallet page
search
#जीवन #प्रेरणादायी विचार
जीवन - अनुभव ही वाढतात, फक्त वय वाढत नाही. आणि मग बोलण्याची गरजही कमी होत जाते. मन शिकते की काही गोष्टी स्पष्ट करण्यापेक्षा शांत राहणंच जास्त स्पष्ट असते. काही लोक दूर जातात, काही नाती तशीच अर्धवट राहतात, पण वेळ सांगतो ज्यांच्या मनात आपली जागाच नव्हती, त्यांच्यासोबत राहणं म्हणजे स्वतःलाच हरवने. काही दुःखाला आवाज नसतो, ते फक्त मनाच्या कोपऱ्यात बसून हळूच आपल्याला बदलत असते. शेवटी इतकंच जगणं म्हणजे तुटणं नाही, तुटलेल्या जागेतून নং য নব সব্ধাথা ক্ুলবতা अनुभव ही वाढतात, फक्त वय वाढत नाही. आणि मग बोलण्याची गरजही कमी होत जाते. मन शिकते की काही गोष्टी स्पष्ट करण्यापेक्षा शांत राहणंच जास्त स्पष्ट असते. काही लोक दूर जातात, काही नाती तशीच अर्धवट राहतात, पण वेळ सांगतो ज्यांच्या मनात आपली जागाच नव्हती, त्यांच्यासोबत राहणं म्हणजे स्वतःलाच हरवने. काही दुःखाला आवाज नसतो, ते फक्त मनाच्या कोपऱ्यात बसून हळूच आपल्याला बदलत असते. शेवटी इतकंच जगणं म्हणजे तुटणं नाही, तुटलेल्या जागेतून নং য নব সব্ধাথা ক্ুলবতা - ShareChat