ShareChat
click to see wallet page
search
#✍️सुविचार #✍️ विचार #🙂Positive Thought #💭माझे विचार #🎭Whatsapp status
✍️सुविचार - तुमच्या तोंडातून निघणारे शब्दच तुमचं नशीब  ठरवतात? काय भानगड आहे, वाचा  सण १९९४ साली जपानमधले एक शास्त्रज्ञ डॉ॰ मासारू एमोटो यांनी एक भन्नाट प्रयोग केला म्हणे. त्यांनी दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या. एका बाटलीला लोकांनी रोज वाईट शब्द बोलायचे की, " मला तुझा तिरस्कार आहे" "तू काही कामाचा नाहीस" असं. आणि दुसऱ्या बाटलीला रोज प्रेमाने बोलायचं की॰ "मी तुझ्यावर प्रेम करतो " " धन्यवाद " "तू छान आहेस" असं. गोठवून " नंतर ते पाणी मायक्रोस्कोपखाली पाहिलं... आणि काय दिसलं माहितीये?   वाईट शब्द ऐकलेलं पाणी बिघडलेलं, वाकडं तिकडं, गोंधळलेलं दिसलं. पण प्रेमाने बोललेलं पाणी ? अगदी सुंदर, चमकदार, फुलासारखं आता इथेच खरी गोष्ट सुरू होते... दिसलं! बघा मंडळी आपल्या शरीरात ७०% पेक्षा जास्त भाग पाण्याचा आहे म्हणजे आपण स्वतःशी किंवा दुसऱ्यांशी जे काही बोलतो , त्याचा परिणाम  आपल्या शरीरावर, मनावर आणि आयुष्यावर होऊ शकतो. आपणच बघा না सकाळी उठल्या उठल्या जर आपण म्हणालो , " आज पण काही होणार पूर्ण दिवस कसा जातो ? आणि जर म्हटलं, " आजचा दिवस माझा  নাম্ী तर आहे!" तर आतून थोडी ऊर्जा येते की नाही? ८ घरातही तसंच असतं... आई जर मुलाला रोज म्हणाली, "तू काही कामाचा  म्हणाली , "तू करू शकतोस !" नाहीस"  तर मुलगा आतून নুৎনী पण जर तर तो डोंगर हलवायला तयार होतो. शब्द म्हणजे फक्त आवाज नाहीत तर. ते बीजासारखे असतात..जसं पेराल तसं उगवेल. म्हणून आता पासून जरा जपून बोला... प्रेमाने बोला , धन्यवाद द्या, स्वतःलाही  ताकद जिभेत असते असं म्हटलं चांगलं बोला कारण जीवन आणि 1 मृत्यूची  जात. तुमच्या तोंडातून निघणारे शब्दच तुमचं नशीब  ठरवतात? काय भानगड आहे, वाचा  सण १९९४ साली जपानमधले एक शास्त्रज्ञ डॉ॰ मासारू एमोटो यांनी एक भन्नाट प्रयोग केला म्हणे. त्यांनी दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या. एका बाटलीला लोकांनी रोज वाईट शब्द बोलायचे की, " मला तुझा तिरस्कार आहे" "तू काही कामाचा नाहीस" असं. आणि दुसऱ्या बाटलीला रोज प्रेमाने बोलायचं की॰ "मी तुझ्यावर प्रेम करतो " " धन्यवाद " "तू छान आहेस" असं. गोठवून " नंतर ते पाणी मायक्रोस्कोपखाली पाहिलं... आणि काय दिसलं माहितीये?   वाईट शब्द ऐकलेलं पाणी बिघडलेलं, वाकडं तिकडं, गोंधळलेलं दिसलं. पण प्रेमाने बोललेलं पाणी ? अगदी सुंदर, चमकदार, फुलासारखं आता इथेच खरी गोष्ट सुरू होते... दिसलं! बघा मंडळी आपल्या शरीरात ७०% पेक्षा जास्त भाग पाण्याचा आहे म्हणजे आपण स्वतःशी किंवा दुसऱ्यांशी जे काही बोलतो , त्याचा परिणाम  आपल्या शरीरावर, मनावर आणि आयुष्यावर होऊ शकतो. आपणच बघा না सकाळी उठल्या उठल्या जर आपण म्हणालो , " आज पण काही होणार पूर्ण दिवस कसा जातो ? आणि जर म्हटलं, " आजचा दिवस माझा  নাম্ী तर आहे!" तर आतून थोडी ऊर्जा येते की नाही? ८ घरातही तसंच असतं... आई जर मुलाला रोज म्हणाली, "तू काही कामाचा  म्हणाली , "तू करू शकतोस !" नाहीस"  तर मुलगा आतून নুৎনী पण जर तर तो डोंगर हलवायला तयार होतो. शब्द म्हणजे फक्त आवाज नाहीत तर. ते बीजासारखे असतात..जसं पेराल तसं उगवेल. म्हणून आता पासून जरा जपून बोला... प्रेमाने बोला , धन्यवाद द्या, स्वतःलाही  ताकद जिभेत असते असं म्हटलं चांगलं बोला कारण जीवन आणि 1 मृत्यूची  जात. - ShareChat