ShareChat
click to see wallet page
search
#☺️प्रेरक विचार
☺️प्रेरक विचार - भारतीय तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. यात तीन आडवे पट्टे आहेत.सर्वात वरचा केशरी रंग त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे॰ मधला पांढरा रंग सत्य आणि शांती दर्शवतो. सर्वात खालचा हिरवा रंग সাতি নিমযহীী समृद्धी नाते सांगतो. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे रंगाचे 'अशोक चक्र' आहे, ज्यात २४ आरे आहेत. हे चक्र हे चक्र प्रगती आणि कायद्याचे प्रतीक आहे. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने हा राष्ट्रध्वज स्वीकारला. राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारतीय तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. यात तीन आडवे पट्टे आहेत.सर्वात वरचा केशरी रंग त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे॰ मधला पांढरा रंग सत्य आणि शांती दर्शवतो. सर्वात खालचा हिरवा रंग সাতি নিমযহীী समृद्धी नाते सांगतो. पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे रंगाचे 'अशोक चक्र' आहे, ज्यात २४ आरे आहेत. हे चक्र हे चक्र प्रगती आणि कायद्याचे प्रतीक आहे. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने हा राष्ट्रध्वज स्वीकारला. राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. - ShareChat