ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #🎭Whatsapp status #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - कधी कधी माणूस बदलत नाही. तो फक्त शांत होतो॰कारण आयुष्य त्याला इतकं काही दाखवून गेलेलं असतं,की प्रत्येक गोष्टीवर प्रतिकिया देण्यात अर्थ उरत नाही.काही लोक समजावून सांगूनही समजत नाहीत ,आणि काही प्रसंग असे असतात.. जिथे शब्दांपेक्षा शांतता जास्त Insta@vedhshabdanche योग्य ठरते.मग माणूस वाद घालणं सिद्ध करणंही सोड्तो , स्वतःला सोड्तो..तो फक्त शांतपणे सगळं समजून घ्यायला शिकतो.कारण शेवटी त्याला कळलेलं असतं..शांत झालेला माणूस हरलेला नसतो ,तो फक्त आयुष्याचं वास्तव स्वीकारायला शिकलेला असतो.  -वेध शब्दांचे कधी कधी माणूस बदलत नाही. तो फक्त शांत होतो॰कारण आयुष्य त्याला इतकं काही दाखवून गेलेलं असतं,की प्रत्येक गोष्टीवर प्रतिकिया देण्यात अर्थ उरत नाही.काही लोक समजावून सांगूनही समजत नाहीत ,आणि काही प्रसंग असे असतात.. जिथे शब्दांपेक्षा शांतता जास्त Insta@vedhshabdanche योग्य ठरते.मग माणूस वाद घालणं सिद्ध करणंही सोड्तो , स्वतःला सोड्तो..तो फक्त शांतपणे सगळं समजून घ्यायला शिकतो.कारण शेवटी त्याला कळलेलं असतं..शांत झालेला माणूस हरलेला नसतो ,तो फक्त आयुष्याचं वास्तव स्वीकारायला शिकलेला असतो.  -वेध शब्दांचे - ShareChat