ShareChat
click to see wallet page
search
#ऐतिहासिक माणगाव परिषद
ऐतिहासिक माणगाव परिषद - २१ २२ मार्च १९२० ऐतिहासिक माणगाव परिषद कोल्हापूर जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे...! ही परिषद अनेक दृष्टीने अपूर्व आहे, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे.ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे त्यांना  विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत तरी पण विद्या आणि द्रव्य मिळविण्याचे मार्ग खुले आहेत.हे दोन्ही जरी त्यांच्याजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार त्यांना बहिष्कृत व वर्गाची स्थिती मात्र अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून आहेत , आपल्या घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल आणि स्वाभिमान ही उन्नतीची आद्य  कारणे अगदी लोपून गेली आहेत़. u1' खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी असूनही  তুণান & करण्यास कचरतात. म्हणून त्यांना नोकरी मिळणे कठीण जाते बहिष्कृत वर्गात नैसर्गिक  वाण नाही हे सर्वांना मान्य आहे, परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मुख्य कारण गुणांची व त्यांना परिस्थिती अनुकूल नाही. याकरीता आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे.व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे. DRBABASAHEB AMBEDKAR WRITINGS AND SPEECHES VOI 18-PART1 SAMADHAN DANANE २१ २२ मार्च १९२० ऐतिहासिक माणगाव परिषद कोल्हापूर जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे...! ही परिषद अनेक दृष्टीने अपूर्व आहे, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे.ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे त्यांना  विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत तरी पण विद्या आणि द्रव्य मिळविण्याचे मार्ग खुले आहेत.हे दोन्ही जरी त्यांच्याजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार त्यांना बहिष्कृत व वर्गाची स्थिती मात्र अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून आहेत , आपल्या घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल आणि स्वाभिमान ही उन्नतीची आद्य  कारणे अगदी लोपून गेली आहेत़. u1' खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी असूनही  তুণান & करण्यास कचरतात. म्हणून त्यांना नोकरी मिळणे कठीण जाते बहिष्कृत वर्गात नैसर्गिक  वाण नाही हे सर्वांना मान्य आहे, परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मुख्य कारण गुणांची व त्यांना परिस्थिती अनुकूल नाही. याकरीता आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे.व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे. DRBABASAHEB AMBEDKAR WRITINGS AND SPEECHES VOI 18-PART1 SAMADHAN DANANE - ShareChat