ShareChat
click to see wallet page
search
मुंबई सकाळ- घराणेशाहीचा प्रभाव कायम सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत सांगितले, की स्थानिक राजकारणात नावाचे वलय आणि कौटुंबिक वारसा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागावर असलेली पकड कायम राखण्यासाठी घरातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. मात्र हे निकाल पाहता असे लक्षात येते, की केवळ नाव असून चालत नाही तर त्या प्रभागातील कामाचा आवाकाही महत्त्वाचा ठरला आहे. ##अनिलगलगली #अग्निशिला #anilgalgali
#अनिलगलगली - ShareChat