ShareChat
click to see wallet page
search
#☘️हर हर महादेव🙏🏼
☘️हर हर महादेव🙏🏼 - आपण जेव्हा कोणाच्या मयताला जाउन येतो तेव्हा घरी आल्याबरोबर आपण आंघोळ करून शुध्द झाल्यावरच घरात प्रवेश करतो. कारण मेलेला माणूस हा अशुद्ध असतो.व त्याला शिवल्यामुळे आपणहि अशुध्द होतो.मग माणूस रोज घरामध्ये असुनहि येवढे कळत मेलेले मच्छी   मटण चवीने खातो तेव्हाही तो जास्त प्रमाणात अशुध्द झालेला असतो तोहि आतुन.कारण मेलेल्या माशांचे कोंबड्या आपण शिजवून बकऱ्यांच्या प्रेतांचे  तुकडेच पोटात घालत असतो.जर मेलेल्या माणसाच्या शिवल्याने आपण अशुध्द होत ঈনালা नुसते असतो तर मेलेल्या प्राण्यांचे शव आपण खातो तर आपण आतुन बाहेरून किती अशुध्द होत असणार तेहि रोज.जरा विचार करा आपलं शरिर हे शरीर नसुन मेलेल्या प्राण्यांच्या शरीरांची विल्हेवाट लावण्याचं एक स्मशानघाटच आहे. आपण जेव्हा कोणाच्या मयताला जाउन येतो तेव्हा घरी आल्याबरोबर आपण आंघोळ करून शुध्द झाल्यावरच घरात प्रवेश करतो. कारण मेलेला माणूस हा अशुद्ध असतो.व त्याला शिवल्यामुळे आपणहि अशुध्द होतो.मग माणूस रोज घरामध्ये असुनहि येवढे कळत मेलेले मच्छी   मटण चवीने खातो तेव्हाही तो जास्त प्रमाणात अशुध्द झालेला असतो तोहि आतुन.कारण मेलेल्या माशांचे कोंबड्या आपण शिजवून बकऱ्यांच्या प्रेतांचे  तुकडेच पोटात घालत असतो.जर मेलेल्या माणसाच्या शिवल्याने आपण अशुध्द होत ঈনালা नुसते असतो तर मेलेल्या प्राण्यांचे शव आपण खातो तर आपण आतुन बाहेरून किती अशुध्द होत असणार तेहि रोज.जरा विचार करा आपलं शरिर हे शरीर नसुन मेलेल्या प्राण्यांच्या शरीरांची विल्हेवाट लावण्याचं एक स्मशानघाटच आहे. - ShareChat