ShareChat
click to see wallet page
search
फाल्गुन पौर्णिमेचे महत्व #नमो बुद्धाय 🛞 जयभीम
नमो बुद्धाय 🛞 जयभीम - Narendra B Jagtap फाच्चुन पौर्िनेचे महत्व शुद्धोधनाच्या सांगण्यावरुन कालुनायीनी राजा यांच्या याचनेमुळे फाल्गुन पौर्णेमेस तथागत कपिलवस्तू नगरीला आले. राहूल व नंदाची प्रवज्या फाल्गुन पौर्णिमेलाच झाली.फाल्गुन पौर्णिमेलाच नागवंशिय बौद्धांचा राजपुरुष समाज कंटकांनी जिवंत जाळला.तसेच यज्ञ करुन त्यात नागवंशीयांना जिवंत जाळले.हा यज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. बौद्ध लोकांनी होळी सण साजरा करु नये,मात्र पौर्णिमेचे अष्टशील ग्रहण करुन धम्म देसना श्रवण करावी. Narendra B Jagtap फाच्चुन पौर्िनेचे महत्व शुद्धोधनाच्या सांगण्यावरुन कालुनायीनी राजा यांच्या याचनेमुळे फाल्गुन पौर्णेमेस तथागत कपिलवस्तू नगरीला आले. राहूल व नंदाची प्रवज्या फाल्गुन पौर्णिमेलाच झाली.फाल्गुन पौर्णिमेलाच नागवंशिय बौद्धांचा राजपुरुष समाज कंटकांनी जिवंत जाळला.तसेच यज्ञ करुन त्यात नागवंशीयांना जिवंत जाळले.हा यज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. बौद्ध लोकांनी होळी सण साजरा करु नये,मात्र पौर्णिमेचे अष्टशील ग्रहण करुन धम्म देसना श्रवण करावी. - ShareChat