ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार #✍️ विचार
✍️ विचार - 1 गेल्यावर किती त्रास व्यक्ती होतो हे त्यालाच माहीत असते 00y व्यक्ती सोडून गेल्यावर मनात एक अशी पोकळी निर्माण होते जी कधीच भरून निघत नाही. दिवसाच्या प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या आठवणी सावलीसारख्या मनाभोवती फिरत राहतात. कधी हसण्याचा आवाज कानात घुमतो, कधी बोलण्याचा गोडवा जाणवतो , पण डोळे उघडले की समोर फक्त शून्य उरतं. ज्या जागी एकेकाळी तिच्या उपस्थितीचं ऊबदारपण होतं, तिथं आता शांततेचा थंड स्पर्श जाणवतो. प्रत्येक आनंद अपूर्ण वाटतो , प्रत्येक क्षण रिकामा भासतो, कारण तो वाटून घ्यायला ती व्यक्ती नाही. रात्री ही वेदना अधिकच तीव्र होते. डोळे मिटले की आठवणी स्वप्नांत भेटतात, पण सकाळी जाग आली की वास्तवाची ओसाड जाणीव मन भेदून  जाते. लोक विचारतात *तू ठीक आहेस ना? 3TTTUT ~ೆ  ओठांवर हसू उमटतं, पण आतल्या आत एक काळोख दाटून बसलेला असतो. वेळ जसजशी पुढे सरकते , तसतसं हरवलेपणाचं ओझं आणखी जड होत जातं. ज्या क्षणी ती व्यक्ती दूर गेली, त्या क्षणी जीवन थांबलंय असं वाटतं, आणि कधी गोड, कधी वेदनादायक, आठवणी आता उरतात फक्त पण नेहमी हृदय कुरतडणाऱ्या. आठवणी हृदयावर ओझं दाबून बसतं , श्वास घ्यायलाही त्रास होतो, आणि डोळ्यांत नकळत पाणी दाटतं. बाहेरून सगळं सामान्य दिसतं, पण आतून हळूहळू तुटत जाणं, एकटं पडणं आणि स्वतःलाच सावरणं ही वेदना  फक्त त्यालाच समजते ज्याने खरोखर कुणाला गमावलं आहेः 1 गेल्यावर किती त्रास व्यक्ती होतो हे त्यालाच माहीत असते 00y व्यक्ती सोडून गेल्यावर मनात एक अशी पोकळी निर्माण होते जी कधीच भरून निघत नाही. दिवसाच्या प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या आठवणी सावलीसारख्या मनाभोवती फिरत राहतात. कधी हसण्याचा आवाज कानात घुमतो, कधी बोलण्याचा गोडवा जाणवतो , पण डोळे उघडले की समोर फक्त शून्य उरतं. ज्या जागी एकेकाळी तिच्या उपस्थितीचं ऊबदारपण होतं, तिथं आता शांततेचा थंड स्पर्श जाणवतो. प्रत्येक आनंद अपूर्ण वाटतो , प्रत्येक क्षण रिकामा भासतो, कारण तो वाटून घ्यायला ती व्यक्ती नाही. रात्री ही वेदना अधिकच तीव्र होते. डोळे मिटले की आठवणी स्वप्नांत भेटतात, पण सकाळी जाग आली की वास्तवाची ओसाड जाणीव मन भेदून  जाते. लोक विचारतात *तू ठीक आहेस ना? 3TTTUT ~ೆ  ओठांवर हसू उमटतं, पण आतल्या आत एक काळोख दाटून बसलेला असतो. वेळ जसजशी पुढे सरकते , तसतसं हरवलेपणाचं ओझं आणखी जड होत जातं. ज्या क्षणी ती व्यक्ती दूर गेली, त्या क्षणी जीवन थांबलंय असं वाटतं, आणि कधी गोड, कधी वेदनादायक, आठवणी आता उरतात फक्त पण नेहमी हृदय कुरतडणाऱ्या. आठवणी हृदयावर ओझं दाबून बसतं , श्वास घ्यायलाही त्रास होतो, आणि डोळ्यांत नकळत पाणी दाटतं. बाहेरून सगळं सामान्य दिसतं, पण आतून हळूहळू तुटत जाणं, एकटं पडणं आणि स्वतःलाच सावरणं ही वेदना  फक्त त्यालाच समजते ज्याने खरोखर कुणाला गमावलं आहेः - ShareChat