*भारताच्या इतिहासात १४फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०जवान शहीद झाले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे २५०० जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा ७८ बसमधून जात होते #💭माझे विचार