ShareChat
click to see wallet page
search
#जनरल नॉलेज
जनरल नॉलेज - मुंबई पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चैत्यभूमी चैत्यभूमी दादर येथे असून राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येथे   अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बनवले आहे. दरवर्षी सहा डिसेंबर आणि १४ एप्रिल या दिवशी देशातील हजारो लोक या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. मुंबई पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चैत्यभूमी चैत्यभूमी दादर येथे असून राष्ट्रपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येथे   अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बनवले आहे. दरवर्षी सहा डिसेंबर आणि १४ एप्रिल या दिवशी देशातील हजारो लोक या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. - ShareChat