ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙂Positive Thought
✍मराठी साहित्य - जेव्हा समोरचा माणूस समजून घेण्याच्या उद्देशाने बोलत नाही तर जिंकण्याच्या उद्देशाने बोलतो, शब्दांनी नाही... मौन हे सर्वात समंजस उत्तर आहे कारण वाद हे अनेकदा खरे नसतात, ते नातेसंबधांना हानी पोहोचवतात... शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे, तर तो तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण आहे...! विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) जेव्हा समोरचा माणूस समजून घेण्याच्या उद्देशाने बोलत नाही तर जिंकण्याच्या उद्देशाने बोलतो, शब्दांनी नाही... मौन हे सर्वात समंजस उत्तर आहे कारण वाद हे अनेकदा खरे नसतात, ते नातेसंबधांना हानी पोहोचवतात... शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे, तर तो तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण आहे...! विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat