ShareChat
click to see wallet page
search
#श्री स्वामी समर्थ #shree swami samrtha #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎭Whatsapp status
श्री स्वामी समर्थ - 'कर्माचे फळ कर्मातच असते' हा निसर्गाचा अढळ नियम आहे. आपण जे करतो त्याची छाप कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर उमटतेच. चांगलं कर्म केलं की मन शांत राहतं, आत्मा हलका होतो आणि त्यातूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. फळ लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ते नक्की मिळतं. काही वेळा वाटतं आपण चांगलं करुनही त्रासच का सहन करतोय , पण तो त्रासही आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. वाईट कर्माचं ओझं मात्र मनावर कायम राहातं, ते कितीही लपवलं तरी. निसर्ग हिशोब ठेवतो , چ1 उशिरा देतो पण चुकवत नाही. म्हणून परिणामाची चिंता न करता कर्म शुद्ध जेव्हा मन प्रामाणिक असतं ठेवा. कारण तेव्हा मिळणारं फळही आयुष्याला योग्य दिशा देणारंच असतं. 'कर्माचे फळ कर्मातच असते' हा निसर्गाचा अढळ नियम आहे. आपण जे करतो त्याची छाप कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर उमटतेच. चांगलं कर्म केलं की मन शांत राहतं, आत्मा हलका होतो आणि त्यातूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. फळ लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ते नक्की मिळतं. काही वेळा वाटतं आपण चांगलं करुनही त्रासच का सहन करतोय , पण तो त्रासही आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. वाईट कर्माचं ओझं मात्र मनावर कायम राहातं, ते कितीही लपवलं तरी. निसर्ग हिशोब ठेवतो , چ1 उशिरा देतो पण चुकवत नाही. म्हणून परिणामाची चिंता न करता कर्म शुद्ध जेव्हा मन प्रामाणिक असतं ठेवा. कारण तेव्हा मिळणारं फळही आयुष्याला योग्य दिशा देणारंच असतं. - ShareChat