वीज मंडळ, राशन दुकानदार व अधिकारी सरपंच पदाधिकारी, ग्रामसेवक यांना माहिती असून की गावात एक गरीब आधारहीन माणूस राहत आहे, त्यांची मदत करावी लाज वाटत नाही का शासनाच्या पाळलेल्या कुत्र्यांना? जेव्हा एका निर्भीड निस्वार्थी पत्रकाराने आवाज उठवला तेव्हा शासन जागे झाले. #आषाढी वारी सोहळा #वारी
10 shares

More like this