आजच्या दिवशी,#12ऑगस्ट1931रोजी लंडन येथील 'दुसऱ्या गोलमेज परिषदेला' (Second Round Table Conference) रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या सर कवासजी जहांगीर हॉलमध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी दुपारी बाबासाहेबांची महात्मा गांधीशी ऐतिहासिक भेट झाली होती. या भेटीनंतर आणि गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी शोषित समाजाला उद्देशून अंत्यत जळजळीत आणि स्वाभिमानी सत्य मांडले होते:"125 सदस्यांच्या त्या गोलमेज बैठकीत आपल्या समाजाचे केवळ दोनच प्रतिनिधी आहेत:पण मी तुम्हांला खात्री देतो की, तुमच्या हक्कांसाठी मी तिथे जमीन -आकाश एक करेन!आजच माझा गांधीशी संवाद झाला आहे, आणि मी सांगतो की ते आपल्या हितासाठी काहीही करू शकतं नाहीत. आपल्याला लाचार न राहता, स्वावलंबी बनून स्वतःच्या ताकदीवर हक्कासाठी लढावे लागेल. संघर्षातूनच आपल्याला सामर्थ्य आणि सन्मान मिळेल!" कोणावरही अवलंबून न राहता? #☸️जय भीम #🙏बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स 🙏✍️
26 likes
25 shares

More like this