Rahul Kharat
8K views 16 hours ago
🇮🇳 1947 पूर्वीचा भारत - माणूस माणसाला स्पर्शही करू शकत नव्हता... अस्पृश्यता होती, भेदभाव होता, अन्याय होता!पण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं...आणि या देशातील प्रत्येक माणसाला दिलं समानतेचं हक्काचं स्थान ! द्रौपदी मुर्मू म्हणतात "मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देवासमान मानते." ज्यांच्या हातात संविधान आहे, त्यांच्या हातात भारताच्या स्वातंत्र्याची खरी ताकद आहे !15 ऑगस्ट फक्त स्वातंत्र्याचा दिवस नाही...तो त्या भारताचा अभिमान आहे, जिथे संविधान प्रत्येकाला समान उभं करतं !💙🙇‍♂️🇮🇳💐 #डॉ. बाबासाहेब आंबेडकर #डॉ बाबासाहेब आंबेडकर #डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
130 likes
94 shares

More like this