विकास बोरकर
2K views • 14 days ago
जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलुन घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोप आहे? ☕ शुभ सांज ☕ #विचारमंथन #विचारमंथन दुनियादारीचे #🌄शुभ सांज..🌴 #🌅 शुभ सांज..!✍🏻 #शुभ सांज
37 shares