आधी विषारी गोळ्या, नंतर गाडीने धडक देण्याचा प्रयत्न...दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेंच्या आरोपांमुळे महाराष्ट्र हादरला, नेमका काय होता कट?
मनोज जरांगे पाटीलयांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्यांनी थेट माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असे म्हटले आहे. त्यांच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.