ShareChat
click to see wallet page
search
#शिवमार्ग न्यूज #विशेष, बातमी #🏛️राजकारण #ठाणे ग्रामीण काँग्रेस #काँग्रेस
शिवमार्ग न्यूज - सिक्स अ साईड हॉकी स्पर्धेचे आयोजन मोसीन शेख यांचे मार्गदर्शन मिळाले . भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस मधुन दयानंद चोरघे यांच्या नावाला पसंती . झाल्यानंतर तर त्यांनी झोकून देऊन काम सुरू केले एक डॅशिंग नेतृत्व काँग्रेसला मिळाल्याने ठाणे ग्रामीण काँग्रेसला संजीवनी मिळाली . जनजागरण | अभियान , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , भारत जोडो अभियान , हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला पुन्हा दिली , महागाई , बेरोजगारी या विरोधात रान उठवले आणि दयानंद चोरघे यांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होऊ लागली आहे . मागील चार वर्षांपासून दयानंद चोरघे यांनी केवळ पक्ष संघटनाच उभी केली नसून , अनेक सामाजिक कार्यातून लोकसेवा केली आहे , कोविड काळात इतर नेते घरात बसून असताना दयानंद चोरघे मात्र लोकांच्या मदतीला धावत होते , कोविड मध्ये दयानंद चोरघे यांच्या वडिलांचे निधन झाले स्व त  ः ल  ा कोविड झाला मात्र लोकांना मदत करण्याचे कार्य मात्र त्यांनी चालूच ठेवले म्हणून लोक सभा उमेदवार म्हणून त्याच्या उभारी यांच्या नावाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे . भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुस्लिम , कुणबी , आगरी जातीचे बहुसंख्य मतदार असून दयानंद चोरघे यांना सर्वच जाती धर्माच्या मतदारांनी पसंती दिली असल्याचे दिसत आहे . प्रदेश काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत दयानंद चोरघे याना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ठाणे ग्रामीण काँग्रेसने केली असल्याचे समजते तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सर्व्हेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून दयानंद चोरघे याना सर्वाधित मते मिळाली असल्याने काँग्रेसच्या प्रदेश व राष्ट्रीय श्रेष्ठीनी या सर्व्हेचा विचार करून दयानंद चोरघे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी करणार असल्याचे समजते . कारभार चालल . • बाळकडू : अनंत बोरसे संपर्क . ९ १५८४ ९ ५०३७ १३५ शहापूर ( ठाणे ) : पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून , भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नावाला पसंती मिळत असल्याचे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका सर्व्हे मधून स्पष्ट झाले आहे . २०१ ९ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ठाणे ग्रामीण काँग्रेस अस्तित्वहीन झाली होती , मात्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दयानंद चोरघे यांना काँग्रेस मध्ये येण्याचा सल्ला दिल्यानंतर चोरघे यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याच्या हेतूने पक्ष संघटन हाती घेतले . ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नावाला प्रसिद्धी आणि पसंती मिळत आहे . भिवंडी लोकसभेचे खासदार म्हणून आपली पसंती कोणाला या नावाचा मागील तीन दिवसापासून एक सर्व्हे केला जात होता , या सर्व्हेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध जाती धर्माच्या मतदारांनी भाग घेऊन सर्वाधिक मते देऊन दयानंद चोरघे ू - ShareChat